Home LATEST NEWS ताजी बातमी भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?

भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?

3 तासांपूर्वी

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिणामी चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह आटलाय.

चिनाब नदीवर बांधण्यात आलेलं बगलिहार धरण भारत – पाकिस्तान संबंधांमध्ये धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचं का आहे? आणि भारतात असणाऱ्या या धरणातून किती पाणी सोडलं जातं याकडे पाकिस्तानचं लक्ष का आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : अरविंद पारेकर

SOURCE : BBC